थोर थोर लोकांच्या तत्ववादी गप्पा कानावर पडत आहेत .इतकी प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेले लोक आजुबाजुला असताना जीव घभ्राघुबरा होवून जातो आजकाल। एकुणच सारे काही महान
आपण आपल्याला दिलेले काम केले तरी खुप काही ......
पांडू नरोटे यांचं काय झालं?
-
*घटना*: २२ ऑगस्ट २०१३ रोजी पांडू नरोटे व महेश तिरकी या (दोघेही राहणार- गाव
मुरेवाडा, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली) यांना आणि हेम मिश्रा (राहणार-
उत्त...